ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
सामाजिक जागृती
या विभागात सामाजातील अनिष्ट परंपरा व गोष्टीं बद्दल माहिती देण्यात आली आहे. सामाजिक जागृतीसाठी यात विपुल प्रमाणत माहिती देण्यात आली आहे.
ग्रामसभा
आपल्या देशाच्या घटनेत १९९२ साली ७३ वी दुरुस्ती केली या दुरुस्तीमुळे आपल्या देशात पंचायत राज्यपद्धती सुरु झाली.
ग्रामसभेच्या बैठका - 2
आर्थिक वर्ष संपल्यानंतर पहिल्या दोन महिन्यात ग्रामसभेची जी बैठक घ्यावी लागते ती पहिली बैठक होय.
जिल्हा परिषदेची प्रशासकीय यंत्रणा
जिल्हा परिषदेमध्ये मतदारांनी निवडूण दिलेल्या लोकप्रतिनिधींना धोरण ठरविण्याचे व निर्णय घेण्याचे अधिकार असतात.
मानवीय दलाली
अनैतिक दलाली (निवारण) कायदा १९५६ (आय.टी.पी.ए) या आजच्या कायद्या प्रमाणे, जर एखाद्या व्यक्तिचे व्यावसायिक शोषण होत असेल तर तो अपराध आहे.
लोकसंख्या शिक्षण
लोकसंख्या शिक्षणाची व्याप्ती फार मोठी आहे. तरी त्यातील ठरावीक माहिती आपण समजून घेणे गरजेचे आहे.
मतदान : राष्ट्रीय कर्तव्य
देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राथम्याने बजावणे नितांत गरजेचे आहे.
राज्य निवडणूक आयोग स्थापनेबाबत जाणून घ्या
सध्या सर्वत्र चर्चा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसमवेत महानगर पालिकांच्या निवडणुकांची सुरु आहे.
राज्यातील स्त्री-पुरुष प्रमाण
स्त्री-पुरुष प्रमाण म्हणजे दर हजारी पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण. मुळातच स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असते.
लोकशाही आणि मतदानाचा हक्क
भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाल्याने हा दिवस देशभर राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जात आहे.
लोकसंख्या वाढीचे कारणे
जन्म-मृत्युदर अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा वैद्यकीय सुविधांचा अभाव व अज्ञान, बालमृत्यू व अर्भक मृत्यूचे प्रमाण, निरक्षरता
समूह
सामाजिक मानसशास्त्राच्या आणि समाजशास्त्राच्या दृष्टीने एकत्र आलेल्या माणसांना (ही माणसे संख्येने दोनही असू शकतात.) ‘समूह’ ही संज्ञा प्राप्त होण्यासाठी त्यांची काही वैशिष्टये असावी लागतात
सामाजिक कराराचा सिद्घांत
राजकीय तत्त्वज्ञानात राज्यकर्ते व प्रजा या दोहोंत कर्तव्ये आणि अधिकार यांसंबधी प्रत्यक्ष किंवा आनुमानिक झालेला करार. प्राचीन काळी मानव हा बेबंद अशा नैसर्गिक अवस्थेत वावरत होता.
सामजिक आरोग्य म्हणजे काय ?
सामजिक आरोग्य म्हणजे आपण ज्या समाजाचे घटक आहोत त्या सर्वांशी चांगले वागणे, गुण्यागोविंदाने राहणे.
इको व्हिलेजचे यश भारी
पर्यावरण संतुलित योजनेनं गावात शाश्वत स्वरूपाचं आणि पर्यावरणस्नेही विकासाचं पाऊल टाकलं आणि योजनेनं गावात किमया केली.
कुटुंब, समाजाच्या स्वास्थ्यासाठी व्यसनांपासून दूर रहा
व्यसन मुक्ती संदर्भात माहिती.
English to Hindi Transliterate